Sunday, June 19, 2011

मिस यु आल .. !!!

आयुष्यात प्रत्येक जन काही तरी ध्येय घेवून पुढे जात असतात मी हि काही तरी ठरवून पुढे जातेय ... पण जेव्हा आपण काही तरी मिळवायचं ठरवतो तेव्हा आपण आपल्या आयुष्यातील काहीतरी मागेन सोडून पुढे सरकत असतो ... कारण आस होऊच शकत नाही कि सगळ्या गोष्टी घेवून किवा सगळ्यांना खुश करून आयुष्यात पुढे जाता येत ... मग आता कुठे काय आणि कोणाला सोडायचं हे मात्र सर्वस्वी आपल्यालाच ठरावाव लागत ... त्या मध्ये मात्र आपली मदत करणार कोणीही नसत ...
मी हि हच विचार करून .. पुचे जातेय ... १५ तारखेला माझा ऑफिसचा शेवटचा दिवस होता .. साडे चार वर्षे ज्या कॉमापानी मध्ये मी काढली ती सोडताना ..मनाला काही तरी वेगळ वतन साहजिक होत .. आणि तेच मी अनुभवलं ... भयंकर द्विधा मानास्तीती मध्ये होते मी ... ते ऑफिस , ते सगळे लोक ज्यांच्या बरोबर मी इतक्या वर्षे काम केल ... ते ऑफिस मधाळ वातावरण आणि जे थोडे पण आयुष्य भर पुरणारे मित्र ... हे सोडताना जर वाईट वाटल नाही तर तो माणूस .. दगडी काळजाचा असेल असाच मी म्हणेल ...
दुपार पर्यंत स्वताला शांत ठेवून clearance काम केली .. पण जसे घड्याळ पुढे पुढे सरकत होते पायातले त्राण कमी कमी होत होते ... शेवटी एक वेळ असाही आली कि रडू कोसालेच .. मग मी पटकन ऑफिस मध्ये वाश रूम मध्ये गेले आणि स्वताला कंट्रोल मध्ये आणून बाहेर आले ..
रोज मी त्या सगळ्या गोशी मिस करते .. आता जो पर्यंत नवीन काम चालू होत नाही तो पर्यंत आणि नंतरही कादाचील ते सगळ आठवेल ... मिस यु आल .. !!!

No comments:

Post a Comment